top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿22. April .2025🌿🌼
प्रपंच असो वा परमार्थ परस्पर संबंध हे प्रेमानेच निर्माण होत असतात व निरपेक्ष प्रेम हाच खरा दुवा आहे भगवंतापर्यंत पोहचण्याचा दत्तदास
🌼🌿21. April .2025🌿🌼
एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वांना एकत्र जोडायचे आहे तोडायचे नाही कारण जोडणे ही क्रिया कठीण आहे पण तोडणे...
🌼🌿20. April .2025🌿🌼
आपण काया,वाचा,मनानेही नेहमी चांगलेच विचार करायला हवे, संकल्प च करावयास हवे कारण आपले जसे विचार असतात ,आपण जसे विचार, कर्म करतो तसे ते...
🌼🌿19. April .2025🌿🌼
आपण करीत असलेल्या सत्कर्मात, प्रयत्नात सातत्य ठेवावे व सद्गुरू, भगवंत यांना सांगूनच सुरवात करावी पहा, निश्चितच यश हे आपल्यासमोर उभे ठाकते...
🌼🌿18. April .2025🌿🌼
आईवडीलांची सेवा ज्या घरात होते तेथे भगवंताची देखील कृपा असतेच दत्तदास
🌼🌿17. April .2025🌿🌼
सर्वसंग परित्याग केल्यानेच अध्यात्मिक प्रगती होते हा विचार मुळातच चुकीचा आहे आपणास प्रपंच करीत असतांना कमलदलाप्रमाणे रहाता आले पाहिजे...
🌼🌿16. April .2025🌿🌼
मनाची प्रसन्नता सर्व सिद्धीचे कारण ठरते व नामाने प्रसन्नता लाभते म्हणूनच तुकोबाराय म्हणतात मन करा रे प्रसन्न।सर्व सिद्धी चे कारण।। म्हणून...
🌼🌿15. April .2025🌿🌼
व्यक्तिगत उपासना जशी श्रेष्ठ आहे तशीच सामूहिक उपासना देखील श्रेष्ठतम् आहे व म्हणूनच सामूहिक उपासनेला विशेष महत्त्व आहे दत्तदास
bottom of page