श्री काका माऊली Jan 14, 20221 min readसंत म्हणतात की नाम घेतले की दुःख नाहीसे होते सुख साकार होते व नामाने भगवंत आपले हृदयी विराजमान होतो म्हणून प्रत्येकाने भगवंताचे नाम अवश्य घ्यावे दत्तदास
Comments