श्री काका माऊली Jan 2, 20221 min readसंत, सद्गुरू आणि भगवंत एकाच वेळेस समोर आले तर सदगुरूंना प्रथम वंदन करावे असे कबीर म्हणतात कारण सद्गुरूंमुळेच आपणांस भगवंत दर्शन घडते व स्वतः भगवंत ही संत, सदगुरू दर्शनासाठी उत्सुक असतातदत्तदास
🌼🌿22. April .2025🌿🌼प्रपंच असो वा परमार्थ परस्पर संबंध हे प्रेमानेच निर्माण होत असतात व निरपेक्ष प्रेम हाच खरा दुवा आहे भगवंतापर्यंत पोहचण्याचा दत्तदास
🌼🌿21. April .2025🌿🌼एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वांना एकत्र जोडायचे आहे तोडायचे नाही कारण जोडणे ही क्रिया कठीण आहे पण तोडणे...
🌼🌿20. April .2025🌿🌼आपण काया,वाचा,मनानेही नेहमी चांगलेच विचार करायला हवे, संकल्प च करावयास हवे कारण आपले जसे विचार असतात ,आपण जसे विचार, कर्म करतो तसे ते...
Comments