top of page
  • Jan 30, 2021
  • 1 min read

आपण भगवंताचे पूजन, चिंतन, सद्गुरूंनी दिलेली उपासना, नामस्मरण करायचे असते ते आपले भोग नाहीसे व्हावे म्हणून नव्हे तर आपले भोग भोगण्यासाठी आपणास शक्ती मिळावी हाच हेतू असावा कारण आपले भोग आपणच भोगावयास हवे


 
 
 

Comments


bottom of page