top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Jan 30, 2024
  • 1 min read

संत, सद्गुरू आणि भगवंत एकाच वेळेस समोर आले तर सदगुरूंना प्रथम वंदन करावे असे कबीर म्हणतात कारण सद्गुरूंमुळेच आपणांस भगवंत दर्शन घडते व स्वतः भगवंत ही संत, सदगुरू दर्शनासाठी उत्सुक असतात

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page