श्री काका माऊली Aug 30, 20241 min readभगवंताच्या नामस्मरणाने आपणास आत्मिक बाळ लाभते व त्याद्वारा आपले दुःख हलके देखील होते व दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होते म्हणूनच सर्व संत आपणास भगवंताचे नाम घ्या असा उपदेश करतात दत्तदास
Comments