श्री काका माऊली Apr 281 min readसर्वसंग परित्याग केल्यानेच अध्यात्मिक प्रगती होते हा विचार मुळातच चुकीचा आहे आपणास कमलदलाप्रमाणे रहाता आले पाहिजे संत आपणास याची वेळोवेळी जणीव करून देतात सद्गुरू कृपेने या गोष्टी होतात दत्तदास
留言