श्री काका माऊली Mar 261 min readभगवंताचे नाम घेऊन टाकलेले प्रत्येक पाऊल हे निश्चित यशस्वितेकडे जाते म्हणूनच तुकोबा म्हणतात की *नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे* आणि भगवंताचे नाम घेऊन केलेले कर्म हे सत्कर्म केल्या जातात दत्तदास
Comments