top of page
Search
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Jun 25, 2023
  • 1 min read

संत,सद्गुरू यांचेकडे आपण गेलो की आपणास काहीतरी प्राप्त होतच असते केवळ योग्य वेळ आल्यावर आपणांस ते कळते कारण त्यांच्याकडून विन्मुख कोणीही आणि कधीही परतला असे होत नाही

दत्तदास

 
 
 

Recent Posts

See All
🌼🌿22. April .2025🌿🌼

प्रपंच असो वा परमार्थ परस्पर संबंध हे प्रेमानेच निर्माण होत असतात व निरपेक्ष प्रेम हाच खरा दुवा आहे भगवंतापर्यंत पोहचण्याचा दत्तदास

 
 
 
🌼🌿21. April .2025🌿🌼

एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वांना एकत्र जोडायचे आहे तोडायचे नाही कारण जोडणे ही क्रिया कठीण आहे पण तोडणे...

 
 
 
🌼🌿20. April .2025🌿🌼

आपण काया,वाचा,मनानेही नेहमी चांगलेच विचार करायला हवे, संकल्प च करावयास हवे कारण आपले जसे विचार असतात ,आपण जसे विचार, कर्म करतो तसे ते...

 
 
 

Comments


bottom of page