श्री काका माऊली Jun 25, 20231 min readसंत,सद्गुरू यांचेकडे आपण गेलो की आपणास काहीतरी प्राप्त होतच असते केवळ योग्य वेळ आल्यावर आपणांस ते कळते कारण त्यांच्याकडून विन्मुख कोणीही आणि कधीही परतला असे होत नाही दत्तदास
Comments