- श्री काका माऊली
- Oct 24, 2024
- 1 min read
उपासनेत , साधनेत वेळेला अनन्यसाधारण महत्व आहे शक्यतो आपल्या उपासनेची वेळ ही निश्चित असावी म्हणजे एखादेवेळी जरी वेळ चुकली, तरी भगवंत,सद्गुरू आपली आठवण काढतात की आज माझ्या भक्ताने अजून माझी उपासना का केली नाही म्हणून
दत्तदास
Comments