top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Apr 21
  • 1 min read

एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वांना एकत्र जोडायचे आहे तोडायचे नाही कारण जोडणे ही क्रिया कठीण आहे पण तोडणे सोपे असते व जोडण्यात निर्मिती आहे त्यासाठी सद्गुरूंचे आशीर्वाद हवे

 
 
 

Comments


bottom of page