top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Apr 20
  • 1 min read

आपण काया,वाचा,मनानेही नेहमी चांगलेच विचार करायला हवे, संकल्प च करावयास हवे कारण आपले जसे विचार असतात ,आपण जसे विचार, कर्म करतो तसे ते फलद्रुप होत असतात इथल्या कर्माचे फळ आपणांस इथेच मिळत असते

दत्तदास

 
 
 

コメント


bottom of page