top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Jul 16
  • 1 min read

आपण इतरांना लगेच दोष देतो कारण ते सोपे काम आहे पण जर आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले तर आपल्यातील दोष आपल्या लक्षात येतात व मग इतरांना दोष देणे निश्चितच बंद होईल अर्थात हे सोपे नाही परंतु सद्गुरू कृपेने हे शक्य होते

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page