top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Nov 15, 2024
  • 1 min read

नाम घेण्यासाठी वेळ,काळ याचे कुठलेही बंधन नसते तर ज्याजागी आपण नामस्मरण करू, ज्यावेळी नाम घेऊ ती जागा पवित्रतम् असते व ज्यावेळी ही नाम घेऊ ती अमृत घटिकाच असते जसेजसे नामस्मरण वाढू लागते तो देह देखील पवित्र होऊ लागतो

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page