top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Jul 15
  • 1 min read

आपण अनेकदा सहजपणे बोलून जातो की आज सद्गुरू देहात असते तर, परंतु याद्वारा आपण त्यांच्या शक्तीवर अविश्वास दाखवीत असतो कारण त्यांनी आपले पालन पोषणाची व उद्धाराची जबाबदारी घेतली असतेच व त्यासाठी त्यांना देहाचीच आवश्यकता असते असे नाही

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page