- श्री काका माऊली
- Jul 13, 2023
- 1 min read
सद्गुरु ज्यावेळी आपणांस अनुग्रहित करतात त्यावेळी ते आपल्या सर्व गुणदोषासहित आपणांस स्वीकारीत असतात परंतु मग त्याच्या दृष्टीने, शिकवणुकीने आपल्यातील दोषांचा ऱ्हास होऊ लागतो व गुण वाढीस लागतात हीच सद्गुरुकृपा होय
दत्तदास
Comments