top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Jan 10
  • 1 min read

सदगुरु वाक्य हे ब्रम्हवाक्य आहे याची प्रचिती येण्यासाठी सद्गुरु प्रती निष्ठा असणे आवश्यक असते त्यांना अनन्य भावाने शरण गेल्यास आपणांस निश्चितच तशी प्रचिती मिळते

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page