श्री काका माऊली Sep 9, 20251 min readसंत,सदगुरू यांचेकडे आपण गेलो की आपणास काहीतरी प्राप्त होतच असते केवळ योग्य वेळ आल्यावर आपणांस ते कळते कारण त्यांच्याकडून विन्मुख कोणीही आणि कधीही परतला असे होत नाही दत्तदास
Comments