श्री काका माऊली Jan 81 min readसदगुरूंचे कृपा छत्र असे असते की आपण कुठेही गेलो तरी ते आपल्यापर्यंत पोहचत च असते आपण सद्गुरुप्रति आपला धर्म विसरलो तरी त्यांचे कृपाछत्र कायम आपले सोबत असते म्हणूनच आपण आपला धर्म विसरता कामा नयेदत्तदास
Comments