श्री काका माऊली Apr 8, 20211 min readसंत म्हणतात की नाम घेतले की दुःख नाहीसे होते सुख साकार होते व नामाने भगवंत आपले हृदयी विराजमान होतो म्हणून आपण नाम कायम घ्यावे त्यासाठी वेळ, स्थळ याचे कोणतेही बंधन नसते
Comments