top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Apr 5
  • 1 min read

आपण आपले कर्म करीत राहावेत निश्चितपणे त्याचे फळ आपणांस प्राप्त होत असते परंतु कधी ते त्वरित मिळते तर कधी ते कालांतराने मिळते आपली कर्मे करीत असतांना सद्गुरू साक्षी आहेत हा भाव मनी असला म्हणजे वाईट कर्मे होत नाहीत

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page