श्री काका माऊली Feb 3, 20241 min readज्याप्रमाणे आपण भगवंताला हा माझा आहे असे म्हणतो तसेच त्याने देखील हा माझा अनन्यभक्त आहे असे म्हणावयास हवे तो आपल्या जीवनातील सर्वोच्च क्षण होय दत्तदास
🌼🌿22. April .2025🌿🌼प्रपंच असो वा परमार्थ परस्पर संबंध हे प्रेमानेच निर्माण होत असतात व निरपेक्ष प्रेम हाच खरा दुवा आहे भगवंतापर्यंत पोहचण्याचा दत्तदास
🌼🌿21. April .2025🌿🌼एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वांना एकत्र जोडायचे आहे तोडायचे नाही कारण जोडणे ही क्रिया कठीण आहे पण तोडणे...
🌼🌿20. April .2025🌿🌼आपण काया,वाचा,मनानेही नेहमी चांगलेच विचार करायला हवे, संकल्प च करावयास हवे कारण आपले जसे विचार असतात ,आपण जसे विचार, कर्म करतो तसे ते...
Comments