श्री काका माऊली Nov 1, 20251 min readसदगुरुंनी एकदा का तुमचा अंगीकार केला की तुम्ही सर्वात श्रीमंत व भाग्यवान ठरता पण जर सदगुरुंनी तुमचा अवहेर(त्याग) केला तर मात्र तुम्हाला कोणीच अगदी भगवंत देखील वाचवू शकत नाही दत्तदास
Comments