श्री काका माऊली Nov 23, 20201 min readसंत, सदगुरु यांचे कडे जातांना निःशंक मनाने जावे तेथे गेल्यावर आपण कशासाठी आलो आहोत याची भान ठेवावे म्हणजे मन, चित्त इकडे तिकडे भरकटत नाही
🌼🌿22. April .2025🌿🌼प्रपंच असो वा परमार्थ परस्पर संबंध हे प्रेमानेच निर्माण होत असतात व निरपेक्ष प्रेम हाच खरा दुवा आहे भगवंतापर्यंत पोहचण्याचा दत्तदास
🌼🌿21. April .2025🌿🌼एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वांना एकत्र जोडायचे आहे तोडायचे नाही कारण जोडणे ही क्रिया कठीण आहे पण तोडणे...
🌼🌿20. April .2025🌿🌼आपण काया,वाचा,मनानेही नेहमी चांगलेच विचार करायला हवे, संकल्प च करावयास हवे कारण आपले जसे विचार असतात ,आपण जसे विचार, कर्म करतो तसे ते...
Comments